शेतकऱ्यांनो 1 जुलैपासून होणार मोठा बदल – नवीन पीक विमा हप्ता एवढा असणार!
केंद्र सरकारने सुरू केलेली ‘पंतप्रधान पिक विमा योजना’ शेतकऱ्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे. कारण शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास या योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळते. आता राज्य शासनाने पिक विमा योजनेत नवीन सुधारणा केली आहे. राज्य शासनाच्या नव्या सुधारणानंतर पिक विमा योजनेत काय बदल झाले आहेत हे पाहणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. चला तर मग … Read more