महत्वाची बातमी! आयुष्यमान भारत योजनेची व्यक्ती वाढवली; आता ‘या’ व्यक्तीही येऊ शकणार योजनेचा लाभ
केंद्र सरकारकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. आरोग्य संदर्भात मोठा खर्च आल्यास तो खर्च करणे शक्य होत नाही. अशावेळी नागरिकांना उपचाराअभावी आपला जीव गमावावा लागतो. त्यामुळे नागरिकांना या आर्थिक स्थितीतून आणि आजारपणातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने एक नवी योजना सुरू केली … Read more