आता रेशन कार्डही झाले डिजिटल! कसे डाउनलोड करावे? अन् ‘ही’ कामे होणार घरबसल्या

digital ration card

आपल्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेले दस्तावेज म्हणजे रेशन कार्ड. तुम्हाला तर माहितच आहे की, रेशन कार्डवर आपल्याला स्वस्त अन्न धान्य मिळते. त्याचबरोबर आपल्या पत्त्याचा पुरावा म्हणून देखील त्याचा वापर होतो. तसेच अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्डाची मागणी करण्यात येते. आता याच रेशन कार्ड संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जी तुमच्या फायद्याची … Read more

जमिनीच्या मोजणी नकाशातील ‘क’ प्रत अक्षांश-रेखांशासह मिळणार!

land mojani k prat

महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत २ फेब्रुवारी २०२४ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला होता, तो जमिनीच्या मोजणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अचूकता यासंदर्भात मोठे पाऊल मानले जात असून हा शासन निर्णय विशेषतः भूमी अभिलेख विभागाच्या कार्यपद्धतीशी संबंधित होता. जमिनीची मोजणी झाल्यानंतर मिळणाऱ्या ‘क’ प्रतीच्या नकाशामध्ये आता अक्षांश (Latitude) आणि रेखांश (Longitude) यांचा … Read more

आता सातबाऱ्यावर येणार शेतकऱ्याच्या पत्नीचे नाव; लगेच जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

satbara wife name

चालू काळात देशात महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. महिलांना प्रत्येक ठिकाणी स्थान देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आता कृषी क्षेत्रात देखील महिलांना स्थान देण्यासाठी सरकार राज्यात एक नाविन्यपूर्ण योजना राबवणार आहे. ज्याची सुरुवात देखील करण्यात आली आहे. आता सरकार थेट सातबारा उताऱ्यावर महिलांचे नाव नोंदवणार आहे. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते … Read more

दुबार पेरणीचं संकट: लाखो शेतकऱ्यांची फसलेली आशा ?

जून महिना संपत आला असून राज्यातील शेतकरी अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीतून जात आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे काही भागांत कापूस, मूग, उ डीद आणि ज्वारीची पेरणी झाली असली तरी त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवली. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पेरलेले बी उगवले नाहीत किंवा उगवल्यानंतर रोपं कोमेजली. परिणामी, राज्यातील लाखो शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांत खरीप … Read more

लाडक्या बहिणींना मिळणार ₹1 लाख कर्ज – तेही शून्य टक्के व्याजदराने?

मुंबईतील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महायुती सरकार आणि मुंबई बँकेच्या संयुक्त पुढाकाराने महिलांसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची अभिनव योजना साकारली जात आहे. अनेक महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाचा अडसर येतो, मात्र आता तो अडसर दूर होणार आहे. कारण या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अगदी शून्य टक्के … Read more

शेतकऱ्यांसाठी महसूल विभागातून घेतलेल्या पाच मोठ्या निर्णयांचा माहिती जाणून घ्या!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी शासनातर्फे विविध योजना आखल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक घेताना, बि- बियाणांची खरेदी करताना, शेतीची अवजारे खरेदी करताना अनुदान किंवा पैसे दिले जातात. अशापद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाच महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. चला तर मग या निर्णयांची माहिती मिळवूया. 1. जिवंत सातबारा मोहीम (Jivant Satbara Mohim) … Read more

शेतकऱ्यांनो! सौर फवारणी पंपावर 100% अनुदान; लगेच ‘या’ पोर्टलवर करा अर्ज

राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी सरकारकडून काही आर्थिक हातभार लागेल. याच कृषी योजनांपैकी एक असलेल्या योजनेबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार महाडीबीटी पोर्टलवर अनेक योजना राबवत आहे. या पोर्टलवरील योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतो. आता आपण ‘सौरचलित फवारणी पंप योजने’बाबत जाणून घेऊयात. सौरचलित फवारणी पंप … Read more

Maha DBT Scheme – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वैयक्तिक शेततळ्याच्या लॉटरीबाबत मोठी अपडेट

शेती करायचं म्हटलं की सर्वात आधी गरज भासते ती पाण्याची. पिकाला जर मुबलक प्रमाणात पाणी मिळाले तरच ते पिक बहरते. अन्यथा पिकाची लागवड करून काहीच फायदा होत नाही. त्याचबरोबर राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक फायद्याच्या कृषी योजना राबवत आहे. आता जर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी साठा कमी पडत असेल तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात येत आहे. … Read more

शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान थेट खात्यात; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्राथमिक गरज भासते ती पाण्याची. कारण जर पाणीच नसेल तर शेतकऱ्यांची शेती शक्य नाही. दुसरीकडे शेतीसाठी प्रचंड महत्वाचे असलेले पाणी  शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिकासाठी मिळत नाही. तसेच अलिकडच्या काळात पाऊस होऊनही पाण्याचे प्रमाण शेतीसाठी कमीच पडत आहे. त्यामुळे विहीर किंवा बोअरवेलला पाणी कमी असले तरी देखील शेतकरी आपल्या शेतीतील पिकाला पाणी देऊ शकणार … Read more

‘आयुष्यमान वय वंदना कार्ड’ मिळवा जाणून घ्या प्रक्रिया आणि फायदे | Vaya Vandana Yojana

Vaya Vandana Yojana

सध्याचे जीवनमान इतके खराब झाले आहे की, त्यामुळे लोक मोठमोठ्या आजारांना बळी पडत आहेत. सतत बाहेरच जंक फूड, तेलकट पदार्थ, औषधांची फवारणी केलेल्या भाज्या खाणे, जवळपास सर्वच हायब्रीड झाले आहे. त्यामुळे लोक तितक्याच प्रमाणात आजारी पडत आहेत. दुसरीकडे वाहनांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. आता या असे आजार … Read more