लाडक्या बहिणींना मिळणार ₹1 लाख कर्ज – तेही शून्य टक्के व्याजदराने?

मुंबईतील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महायुती सरकार आणि मुंबई बँकेच्या संयुक्त पुढाकाराने महिलांसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची अभिनव योजना साकारली जात आहे. अनेक महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाचा अडसर येतो, मात्र आता तो अडसर दूर होणार आहे. कारण या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अगदी शून्य टक्के … Read more

शेतकऱ्यांसाठी महसूल विभागातून घेतलेल्या पाच मोठ्या निर्णयांचा माहिती जाणून घ्या!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी शासनातर्फे विविध योजना आखल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक घेताना, बि- बियाणांची खरेदी करताना, शेतीची अवजारे खरेदी करताना अनुदान किंवा पैसे दिले जातात. अशापद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाच महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. चला तर मग या निर्णयांची माहिती मिळवूया. 1. जिवंत सातबारा मोहीम (Jivant Satbara Mohim) … Read more

शेतकऱ्यांनो! सौर फवारणी पंपावर 100% अनुदान; लगेच ‘या’ पोर्टलवर करा अर्ज

राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी सरकारकडून काही आर्थिक हातभार लागेल. याच कृषी योजनांपैकी एक असलेल्या योजनेबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार महाडीबीटी पोर्टलवर अनेक योजना राबवत आहे. या पोर्टलवरील योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतो. आता आपण ‘सौरचलित फवारणी पंप योजने’बाबत जाणून घेऊयात. सौरचलित फवारणी पंप … Read more

Maha DBT Scheme – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वैयक्तिक शेततळ्याच्या लॉटरीबाबत मोठी अपडेट

शेती करायचं म्हटलं की सर्वात आधी गरज भासते ती पाण्याची. पिकाला जर मुबलक प्रमाणात पाणी मिळाले तरच ते पिक बहरते. अन्यथा पिकाची लागवड करून काहीच फायदा होत नाही. त्याचबरोबर राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक फायद्याच्या कृषी योजना राबवत आहे. आता जर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी साठा कमी पडत असेल तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात येत आहे. … Read more

शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान थेट खात्यात; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्राथमिक गरज भासते ती पाण्याची. कारण जर पाणीच नसेल तर शेतकऱ्यांची शेती शक्य नाही. दुसरीकडे शेतीसाठी प्रचंड महत्वाचे असलेले पाणी  शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिकासाठी मिळत नाही. तसेच अलिकडच्या काळात पाऊस होऊनही पाण्याचे प्रमाण शेतीसाठी कमीच पडत आहे. त्यामुळे विहीर किंवा बोअरवेलला पाणी कमी असले तरी देखील शेतकरी आपल्या शेतीतील पिकाला पाणी देऊ शकणार … Read more

‘आयुष्यमान वय वंदना कार्ड’ मिळवा जाणून घ्या प्रक्रिया आणि फायदे | Vaya Vandana Yojana

Vaya Vandana Yojana

सध्याचे जीवनमान इतके खराब झाले आहे की, त्यामुळे लोक मोठमोठ्या आजारांना बळी पडत आहेत. सतत बाहेरच जंक फूड, तेलकट पदार्थ, औषधांची फवारणी केलेल्या भाज्या खाणे, जवळपास सर्वच हायब्रीड झाले आहे. त्यामुळे लोक तितक्याच प्रमाणात आजारी पडत आहेत. दुसरीकडे वाहनांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. आता या असे आजार … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! तत्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा मिळणार नाही कोणत्याच सरकारी योजनांचा लाभ

सध्याचे युग हे डिजिटल होत चालले आहे. सर्वकाही कमी ही ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारण्यात येत आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रे देखील ऑनलाइन स्वरूपात पूर्ण ठेवावी लागतात. त्याचबरोबर सध्या आधार कार्ड ही एक प्रचंड महत्वाची बाब बनली आहे. कारण आज आधार कार्डशिवाय कोणतही काम होऊ शकत नाही. आधार कार्डमुळे व्यक्तीला आपली ओळख पटवणे ते इतर सर्व सरकारी योजनांचा … Read more

फळपीक विमा 2025: अर्ज करण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती नक्की वाचा!

fal pik vima

निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी अतिवृष्टी, पावसाचा लहरीपणा किंवा जास्त आर्द्रतेमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा वेळी फळपीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरतो. मात्र 2025 साली या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, जे प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणे अत्यावश्यक आहे. या वर्षी विमा अर्ज प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी जिओ टॅगिंग सक्तीचे करण्यात आले आहे. पूर्वी … Read more

शेतजमिनीवर घर बांधण्यापूर्वी ‘ही’ कायदेशीर माहिती नक्की वाचा, नाहीतर होऊ शकतो मोठा आर्थिक फटका!

Building House on Agriculture Land

आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकसंख्येच्या ताणामुळे अनेकजण शहरांपासून दूर निसर्गरम्य परिसरात, शेतजमिनीवर आपलं घर बांधण्याचा विचार करत आहेत. शांतता, स्वच्छ हवा आणि मोकळं वातावरण हे सध्ये अनेकांचे स्वप्न बनले आहे. पण हे स्वप्न बेकायदेशीर बांधकामात रूपांतरित होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. कारण अलीकडेच पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे 36 बंगल्यांवर कारवाई … Read more

राज्य सरकारची मोठी घोषणा! या नागरिकांना मिळणार स्वतःच हक्काच घर!

scheduled castes and scheduled tribes home

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशातील सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून या योजनांचा लाभ घेऊन या गरीब लोकांचे जीवन उंचावेल. त्याचबरोबर सरकार अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना प्राधान्याने सरकारी योजनांचा लाभ दिला जातो. कारण या जमातीतील नागरिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात, त्यामुळे त्यांना या योजनांच्या लाभाची प्रचंड गरज असते. तसेच आता या जमातीतील … Read more