Maha DBT Scheme – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वैयक्तिक शेततळ्याच्या लॉटरीबाबत मोठी अपडेट
शेती करायचं म्हटलं की सर्वात आधी गरज भासते ती पाण्याची. पिकाला जर मुबलक प्रमाणात पाणी मिळाले तरच ते पिक बहरते. अन्यथा पिकाची लागवड करून काहीच फायदा होत नाही. त्याचबरोबर राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक फायद्याच्या कृषी योजना राबवत आहे. आता जर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी साठा कमी पडत असेल तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात येत आहे. … Read more