शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान थेट खात्यात; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्राथमिक गरज भासते ती पाण्याची. कारण जर पाणीच नसेल तर शेतकऱ्यांची शेती शक्य नाही. दुसरीकडे शेतीसाठी प्रचंड महत्वाचे असलेले पाणी  शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिकासाठी मिळत नाही. तसेच अलिकडच्या काळात पाऊस होऊनही पाण्याचे प्रमाण शेतीसाठी कमीच पडत आहे. त्यामुळे विहीर किंवा बोअरवेलला पाणी कमी असले तरी देखील शेतकरी आपल्या शेतीतील पिकाला पाणी देऊ शकणार … Read more