देशातील महिला बनणार सक्षम! ‘लखपती दीदी योजने’तून मिळणार 5 लाखांचे कर्ज, ‘असा’ करा अर्ज 

केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेला उपयोगी पडतील अशा योजना राबवल्या जातात. विशेषता स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजनांचा वर्षाव करत आहे. अलीकडेच राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना’ सुरू केली आहे. या योजनेची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. परंतु तरी देखील केंद्र शासनाने राबवलेली आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणारे योजना ‘लखपती … Read more

1 ऑगस्टपासून करा महाराष्ट्र दौरा! फक्त पास घ्या आणि कुठेही फिरा; पहा काय आहे एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास योजना’?

लांब लांबचा प्रवास सुखकर करणारी आणि सामान्यांच्या खिशाला परवडणारी आपल्याला रंगामुळे राज्यात लालपरी म्हणून प्रसिद्ध असलेली लांब लांबच्या खेड्यापाड्यांचा रस्ता जोडणारी म्हणजे एसटी. महाराष्ट्रात कुठेही फिरायचं म्हटलं की एका चुटकीसरशी आठवते ती एसटी. राज्यातील एसटी सेवा ही प्रवाशांसाठी असलेला एक अनमोल ठेवा आहे. जरी आज काळ बदलत चालला असला तरी एसटी ही प्रवाशांना तीच सेवा … Read more

अशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तक यांना 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान; मंत्रीमंडळ बैठकीत झाला निर्णय

अंगणवाडी योजना

महाराष्ट्रात ग्रामिण पातळीवर आरोग्य विभाग आणि प्राथमिक शिक्षण तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या अंगणवाड्या या महिला बाल कल्याण विभागांतर्गत येतात. या अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविक आणि गट प्रवर्तक यांच्या संबंधित महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय संमत करण्यात आला आहे.  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी धारकांना आनंदाची बातमी!! 2000 रु. जमा होण्यास झाली सुरुवात, एका क्लिकवर लाभार्थ्यांची यादी पहा

पंतप्रधान किसान सन्मान निधी

सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचा आर्थिक लाभ पोहोचवता यावा यासाठी सरकारने 15 ऑगस्ट 2014 रोजी जाहीर केली. दिनांक 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. या योजनेमुळे अनेक नागरिकांचे बँक खाती नव्याने सुरु करण्यात आली. तळागाळातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना, असंघटीत कामगारांना आर्थिक साक्षरता यावी आणि डिजिटल बँकिंग कडे जास्त सकारात्मक पद्धतीने पाहिले जावे … Read more

60 वर्षांच्या शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन मिळणार, पीएम किसान मानधन योजना म्हणजे शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारची गोल्डन ऑफर

PM Kisan Mandhan Yojana Instalment

भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षितता मिळवू देणारी पीएम किसान मानधन योजना ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे  जी गोल्डन ऑफरसारखी आहे.  ही योजना दिनांक 12 सप्टेंबर 2011 मध्ये भारत सरकारमार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा 3000/- रुपये पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. परंतु त्याआधी त्यांना वयानुसार एक छोटी रक्कम दर … Read more

आनंदाची बातमी! कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर होणार दहा हजार रुपये जमा; जाणून घ्या काय आहे पात्रता? 

kapus soyabean farmer update

नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. त्याचवेळी कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले होते. झालं असं की, गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि इतर कारणांमुळे या पिकांच्या किमतीमध्ये घसरण झाली होती. त्याचमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. आता अशा शेतकऱ्यांना सरकारकडून … Read more

मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी 1.55 लाख कोटींचा पिक विमा मंजूर; ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे 

crop insurance news

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होते. हेच नुकसान भर भरून काढण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास अर्थसाहाय्य दिले जाते. आता गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांचा … Read more

प्रधानमंत्री फसल विमा योजना चा फायदा हा आहे! | Pradhan Mantri Fasal Bima Yojana

प्रधानमंत्री फसल बिमा योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मे 2016 रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू केलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) ही देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि विमा संरक्षण प्रदान करून कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी तयार केलेली एक आधारशिला योजना आहे. ही योजना विशेषतः नैसर्गिक आपत्ती, कीटक किंवा रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणारी आर्थिक … Read more