शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता महिन्याला मिळणार तीन हजार रुपये; जाणून घ्या काय आहे सरकारची नवी योजना?
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील जवळपास निम्म्याहून अधिक नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. परंतु, असे असले तरी देखील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यवस्थित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच दुसरीकडे शेतकऱ्यांची शारीरिक परिस्थिती कमजोर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे … Read more