शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळणार बियाणे; पाहा कोणत्या बियाण्यांच्या समावेश अन् कुठे करावा अर्ज?

शेतकऱ्यांना कुठलाही हंगाम यायचं म्हटलं की, पेरणी किंवा पिकाची लागवड करणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांना अगोदरच तयारी करून ठेवावी लागते. कारण ऐन हंगामाच्या तोंडावर तयारी करायला गेल्यास शेतकऱ्यांची धावपळ होते आणि पीकही उशिरा येते. शेतकऱ्यांना पिक लागवडीसाठी शेतात खूप पैसे खर्च करावा लागतो. तेव्हा कुठे त्यांच्या हाताला पिक येते. तर दुसरीकडे सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन … Read more