आता केंद्र सरकार देत आहे पशु शेड बांधण्यासाठी 1 लाख 60 हजार रुपये,मनरेगा पशु निवारा योजना | MGNREGA Pashu Shed Yojana
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सुमारे 90 टक्के लोक शेती आणि शेतीसलग्न व्यवसाय करून आपली जिवजिविका करत असतात. शेतीबरोबरच आर्थिक उत्पादन वाढावे म्हणून शेतकरी वर्ग पशुपालन दुग्ध्यवसाय शेळीपालन असे अनेक जोडधंदे करत आहे. आपल्या देशात प्रत्येक शेतकऱ्याची घरी जनावरे असतात यामध्ये गाई, म्हैस, शेळ्या यांचा समावेश असतो. दुग्ध व्यवसाय किंवा मांस व्यवसाय … Read more