मुख्यमंत्री रोजगार योजनेत मोठा बदल! तरुणांना मिळणार 1 कोटीचं कर्ज, अटी झाल्या सुलभ

Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra

नवीन पिढीचा नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याकडे जास्त कल वाढला आहे. कारण नोकरी म्हटलं की, बांधिलकी आली आणि हवा तेवढा मोबदला मिळणे ही शक्य नाही. त्यामुळे व्यवसाय करून स्वतः मालक बनणे आजकाल तरूणाईला परवडत आहे. परंतु व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागते. म्हणूनच सरकार तरुणाईला व्यवसायासाठी कर्ज देत आहे. त्यासाठी राज्यात जबरदस्त योजना राबविण्यात येत आहे. चला तर … Read more