पशुसंवर्धन विभागाच्या योजना सुरू! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, गायी-म्हशींचे होणार वाटप
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी मोठी प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय करतात. कारण शेतीसोबत पशुपालन करणे फायद्याचे ठरते. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत विविध योजना राबवण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. परंतु शेतकऱ्यांनी देखील पशुसंवर्धन विभागाकडून दिलेल्या आदेशानुसार तत्काळ योजनांसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. नुकताच आता पशुसंवर्धन विभागाकडून योजनांच्या लाभासाठी … Read more