तरुणांसाठी खुशखबर! आता व्यवसायासाठी मिळवा 10 ते 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; पहा काय आहे योजना? 

सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील तरुण सुशिक्षित असून देखील त्यांना नोकऱ्या मिळण्या कठीण झाला आहे. यामुळेच तरुणांना स्वावलंबी आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. या योजना अंतर्गत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. किमान रोजगार नाही तर स्वतःचा … Read more

गरिबांचे स्वप्न सत्यात उतरणार! केंद्राच्या ‘या’ योजनेअंतर्गत प्रत्येकाला नवे घर मिळणार, पाहा कशी होणार लाभार्थी निवड?

गरिबांना प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट देण्यासाठी सरकार विविध योजना देशांमध्ये राबवत आहे. त्याचबरोबर देशातील गरीब नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टी घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना स्वतःची घरे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. ही एक केंद्र पुरस्कृत योजना … Read more

पीएफ खातेदारांसाठी आनंदाची बातमी; 1 लाख रुपयांची आगाऊ रक्कम आता मिळेल फक्त तीन दिवसांत

प्रत्येक नोकरदार व्यक्तीचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच Employees Provident Fund Organisation मध्ये पीएफ खाते असते. या पीएफ खात्यातून आगाऊ पैसे काढताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.  यासाठीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ॲडव्हान्स पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. संस्थेने कर्मचाऱ्यांना त्यांच्या पिएफमधील पैले लवकर मिळवावे यासाठी ऑटो-मोड सेटलमेंट सुविधा सुरू … Read more

बँकांमध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का? सरकार त्याबाबत गॅरंटी देते का?  जाणून घ्या काय आहेत नियम

नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. आपण आपले पैसे सुरक्षित रहावे यासाठी बँकेत ठेवतो. परंतु बँकच डबघाईला गेली तर आपले पैसे आपल्याला कसे मिळतील? याबाबत तुम्ही विचार केला आहे का? आणि तुम्ही पैसे गुंतवलेली बँक डिफॉल्ट झाली तर त्याबाबत RBI चे नेमके काय नियम आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? चला तर मग … Read more

Property Division: संपत्तीचे वाटप होत नसल्याने अडकलात असाल तर हा मार्ग निवडा; कायदा काय सांगतो जाणून घ्या

भारतात खूप आधीपासून संयुक्त कुटुंब पद्धती होती. अनेक पिढ्यांपासून ही प्रथा जपली गेली.  आता मात्र हळूहळू विभक्त कुंटुंबपद्धती जास्त प्रमाणात दिसू लागली आहे. या बदलत्या कुटुंब पद्धतीमुळे पिढीजात मालमत्तेबाबत अनेकदा वाद होतात. जवळपास प्रत्येक तिसऱ्या कुटुंबात मालमत्तेवरून भांडणे पाहायला मिळतात. मुख्यतः कुटुंबातील एखादी व्यक्ती शहरात नोकरीसाठी राहत असेल तर  गावातील जमिनीवर दावा करताना त्याला अनेक … Read more

शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी मिळणार 100% अनुदान; लगेच ‘अशा’ पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज 

shetkari favarni pump yojana

शेती करायचा म्हटलं की शेतीमध्ये शेतकऱ्याला राबराब राबवावे लागते. तेव्हा कुठे शेतकऱ्याचे पीक जोमात येते. शेतकऱ्यांना शेती करताना विविध अवजारांची गरज भासत असते. यात अवजारातून शेतकरी शेती (Agriculture ) पिकांसाठी शेतात मेहनत घेतात. त्याचबरोबर सध्या रासायनिक खतांचा (Chemical Fertilizers) शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizers) देखील शेतकरी वापर करतात. … Read more

पंतप्रधान आवास योजने’च्या लाभार्थ्यांची यादी जाहीर! फक्त ‘या’ च नागरिकांना मिळणार 1,20,000 रुपये, लगेच तपासा यादी 

Pm Awas Yojana List 2024 | केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील गरीब नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जनतेसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवून त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘पंतप्रधान आवास योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना दरवर्षी मोफत घरे दिली जातात. जर तुम्हीही 2024 … Read more

आता झेरॉक्स मशीनवर मिळणार 100% अनुदान; जाणून घ्या कसा करायचा अर्ज आणि आवश्यक पात्रता

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा पुरेपूर वापर करून देशातील नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असा या योजना सुरू करण्यामागे उद्देश आहे. आज जर कोणतीही गोष्ट घ्यायची म्हटलं तर त्यावर सरकार तुम्हाला अनुदान देत आहे. त्यामुळे नागरिकांना आता व्यवसाय करणे सोयीचे झाले आहे. आता सरकारने झेरॉक्स मशीनवर (Xerox Machine … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी तब्बल 596 कोटींच्या निधी वितरणास मान्यता

crop damage

अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. दुसरीकडे होणारे हे शेतकऱ्यांचे नुकसान पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना नुकसानीसाठी नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देते. त्याचवेळी राज्यात जानेवारी ते मे या कालावधीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवेळी पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे (Crop Damage) मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more

राज्यातील 34 तालुक्यांमध्ये ‘ई-पीक पाहणी’ नाहीतर होणार ‘डिजिटल क्रॉप सर्वेक्षण’; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

E-पीक पाहणी

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण आणि पिकासाठी धोक्याची असणारी समस्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती. जर पिकावर नैसर्गिक आपत्ती ओढावली, तर कोणीच काहीच करू शकत नाही. शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन पिकाची लागवड करतो आणि नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे पिक पाण्यात जाते. याच कारणामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना … Read more