देशातील महिला बनणार सक्षम! ‘लखपती दीदी योजने’तून मिळणार 5 लाखांचे कर्ज, ‘असा’ करा अर्ज 

केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेला उपयोगी पडतील अशा योजना राबवल्या जातात. विशेषता स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजनांचा वर्षाव करत आहे. अलीकडेच राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना’ सुरू केली आहे. या योजनेची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. परंतु तरी देखील केंद्र शासनाने राबवलेली आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणारे योजना ‘लखपती … Read more

केवळ याच महिलांच्या खात्यात जमा होणार लाडकी बहीण योजनेचे १५००₹

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु करण्याचे जाहिर केले  तेव्हा महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.  अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले. आणि आता या सर्व महिला त्यांच्या खात्यात योजनेचा 1500 रुपये कधी येणार आहेत याची वाट पाहत आहेत. चला तर मग जाणून घेऊ हे पैसे खात्यात कधी येणार आणि कोणत्या … Read more

1 ऑगस्टपासून करा महाराष्ट्र दौरा! फक्त पास घ्या आणि कुठेही फिरा; पहा काय आहे एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास योजना’?

लांब लांबचा प्रवास सुखकर करणारी आणि सामान्यांच्या खिशाला परवडणारी आपल्याला रंगामुळे राज्यात लालपरी म्हणून प्रसिद्ध असलेली लांब लांबच्या खेड्यापाड्यांचा रस्ता जोडणारी म्हणजे एसटी. महाराष्ट्रात कुठेही फिरायचं म्हटलं की एका चुटकीसरशी आठवते ती एसटी. राज्यातील एसटी सेवा ही प्रवाशांसाठी असलेला एक अनमोल ठेवा आहे. जरी आज काळ बदलत चालला असला तरी एसटी ही प्रवाशांना तीच सेवा … Read more

Atal Bamboo Farming Yojana: बांबूची शेती करण्यासाठी सरकार देत आहे 7 लाखांचे अनुदान; योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Atal Bamboo Farming Yojana

Atal Bamboo Farming Yojana भारत हा हा शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना शेतीला पुरक व्यवसाय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून नवनवीन योजनांची आखणी करीत असतात.  केंद्र सरकारची अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे अटल बांबू समृद्धी योजना. महसूल विभागातील रोजगार हमी योजना विभागाच्या वतीने बांबू लागवडीसाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जात आहे. बांबूपासून विविध … Read more

या योजनेतून कुटुंबाला मिळेल 5 लाखापर्यंत मोफत उपचार. तुम्ही लाभार्थी आहात का तपासा अशा पद्धतीने.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना'

भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून 2018 पासून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील कोट्यवधी नागरिक या योजनेचे लाभार्थी झाले आहेत. या योजनेतून लाभार्थ्यी कुटुंबाला 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. तसेच भारतभर राज्यनिहाय ज्या शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार घेता येतील त्या … Read more

नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता ‘या’ मुहूर्तावर जमा होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील राबविण्यात येतात.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेचा चौथा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा. चला तर मग राज्य पुरस्कृत … Read more

अशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तक यांना 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान; मंत्रीमंडळ बैठकीत झाला निर्णय

अंगणवाडी योजना

महाराष्ट्रात ग्रामिण पातळीवर आरोग्य विभाग आणि प्राथमिक शिक्षण तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या अंगणवाड्या या महिला बाल कल्याण विभागांतर्गत येतात. या अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविक आणि गट प्रवर्तक यांच्या संबंधित महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय संमत करण्यात आला आहे.  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, … Read more

सौर ऊर्जा घर योजना, आता वीज फुकट ? इथे भरा फॉर्म

सोलार रूफटॉप सबसिडी योजना

ग्रीडच्या माध्यमातून वीजनिर्मिती करुन शासन तसेच काही खाजगी कंपन्या देखील शहरी आणि ग्रामिण भागात वीज पुरवठा करतात. औद्योगिक शहरांना जास्त वीजेची गरज असते त्यामुळे अनेकदा ग्रामिण भागातील वीज बंद करुन ती शहरी भागात दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अंधारात रहावे लागते. परंतु सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीचा शोध जेव्हापासून लागला आहे तेव्हापासून भारत सरकार … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी धारकांना आनंदाची बातमी!! 2000 रु. जमा होण्यास झाली सुरुवात, एका क्लिकवर लाभार्थ्यांची यादी पहा

पंतप्रधान किसान सन्मान निधी

सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचा आर्थिक लाभ पोहोचवता यावा यासाठी सरकारने 15 ऑगस्ट 2014 रोजी जाहीर केली. दिनांक 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. या योजनेमुळे अनेक नागरिकांचे बँक खाती नव्याने सुरु करण्यात आली. तळागाळातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना, असंघटीत कामगारांना आर्थिक साक्षरता यावी आणि डिजिटल बँकिंग कडे जास्त सकारात्मक पद्धतीने पाहिले जावे … Read more

60 वर्षांच्या शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन मिळणार, पीएम किसान मानधन योजना म्हणजे शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारची गोल्डन ऑफर

PM Kisan Mandhan Yojana Instalment

भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षितता मिळवू देणारी पीएम किसान मानधन योजना ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे  जी गोल्डन ऑफरसारखी आहे.  ही योजना दिनांक 12 सप्टेंबर 2011 मध्ये भारत सरकारमार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा 3000/- रुपये पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. परंतु त्याआधी त्यांना वयानुसार एक छोटी रक्कम दर … Read more