अशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तक यांना 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान; मंत्रीमंडळ बैठकीत झाला निर्णय

अंगणवाडी योजना

महाराष्ट्रात ग्रामिण पातळीवर आरोग्य विभाग आणि प्राथमिक शिक्षण तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या अंगणवाड्या या महिला बाल कल्याण विभागांतर्गत येतात. या अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविक आणि गट प्रवर्तक यांच्या संबंधित महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय संमत करण्यात आला आहे.  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, … Read more

सौर ऊर्जा घर योजना, आता वीज फुकट ? इथे भरा फॉर्म

सोलार रूफटॉप सबसिडी योजना

ग्रीडच्या माध्यमातून वीजनिर्मिती करुन शासन तसेच काही खाजगी कंपन्या देखील शहरी आणि ग्रामिण भागात वीज पुरवठा करतात. औद्योगिक शहरांना जास्त वीजेची गरज असते त्यामुळे अनेकदा ग्रामिण भागातील वीज बंद करुन ती शहरी भागात दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अंधारात रहावे लागते. परंतु सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीचा शोध जेव्हापासून लागला आहे तेव्हापासून भारत सरकार … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी धारकांना आनंदाची बातमी!! 2000 रु. जमा होण्यास झाली सुरुवात, एका क्लिकवर लाभार्थ्यांची यादी पहा

पंतप्रधान किसान सन्मान निधी

सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचा आर्थिक लाभ पोहोचवता यावा यासाठी सरकारने 15 ऑगस्ट 2014 रोजी जाहीर केली. दिनांक 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. या योजनेमुळे अनेक नागरिकांचे बँक खाती नव्याने सुरु करण्यात आली. तळागाळातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना, असंघटीत कामगारांना आर्थिक साक्षरता यावी आणि डिजिटल बँकिंग कडे जास्त सकारात्मक पद्धतीने पाहिले जावे … Read more

60 वर्षांच्या शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन मिळणार, पीएम किसान मानधन योजना म्हणजे शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारची गोल्डन ऑफर

PM Kisan Mandhan Yojana Instalment

भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षितता मिळवू देणारी पीएम किसान मानधन योजना ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे  जी गोल्डन ऑफरसारखी आहे.  ही योजना दिनांक 12 सप्टेंबर 2011 मध्ये भारत सरकारमार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा 3000/- रुपये पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. परंतु त्याआधी त्यांना वयानुसार एक छोटी रक्कम दर … Read more

आनंदाची बातमी! कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर होणार दहा हजार रुपये जमा; जाणून घ्या काय आहे पात्रता? 

kapus soyabean farmer update

नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. त्याचवेळी कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले होते. झालं असं की, गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि इतर कारणांमुळे या पिकांच्या किमतीमध्ये घसरण झाली होती. त्याचमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. आता अशा शेतकऱ्यांना सरकारकडून … Read more

मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी 1.55 लाख कोटींचा पिक विमा मंजूर; ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे 

crop insurance news

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होते. हेच नुकसान भर भरून काढण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास अर्थसाहाय्य दिले जाते. आता गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांचा … Read more

व्हिएतनाम नारळ बद्दल महत्त्वाची माहिती. जाणून घ्या सविस्तर.

व्हिएतनाम नारळ

व्हिएतनाम नारळाचं उत्पन्न चांगलं आहे पण तुमच्याकडे त्यासाठी मार्केट पाहिजे. विकत घेणारे असले पाहिजे. नारळ साईज ने मोठा आहे. याचा मातृवृक्ष मोठा आहे. आणि असे म्हणतात की जर मातृवृक्ष मोठा असेल तर त्याला उत्पन्न चांगलं येते. म्हणजे ओरिजनल नारळ जर मोठा असेल तर त्याची प्रजाती पण चांगली मोठीच असणार.  याची रोप जर का तुम्ही लावली … Read more

उन्हाळी कोथिंबीरची हीच ती वेळ, बघा खर्च नफा आणि महत्त्वाची माहिती.

उन्हाळी कोथिंबीर लागवड

मित्रांनो 35 ते 40 दिवसाच्या कमी कालावधीत उत्पादन देणारे पीक म्हणजे कोथिंबीर, उन्हाळी कोथिंबीरआणि याच्यात नफा सुद्धा चांगला आहे. जमीन कशी निवडावी मित्रांनो कोथिंबीर साठी जमीन ही भारी आणि पाण्याचा निचरा होणारी निवडावी कारण पाणी जर का एका ठिकाणी साठलं तर कोथिंबीर पिवळी पडेल आणि त्यामुळे कोथिंबीर खराब होते. भारी जमीन ही कमी तापते म्हणून … Read more

प्रधानमंत्री फसल विमा योजना चा फायदा हा आहे! | Pradhan Mantri Fasal Bima Yojana

प्रधानमंत्री फसल बिमा योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मे 2016 रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू केलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) ही देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि विमा संरक्षण प्रदान करून कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी तयार केलेली एक आधारशिला योजना आहे. ही योजना विशेषतः नैसर्गिक आपत्ती, कीटक किंवा रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणारी आर्थिक … Read more

हे कसे शक्य आहे?! एकाच रोपात वांगी,टोमॅटो आणि बटाटा!

एकाच रोपट्यात वांगी टमाटे आणि बटाटा

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आय. सी. ए. आर.-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च (आय. आय. व्ही. आर.) या नावीन्यपूर्ण संशोधनात अग्रेसर आहे. ही नवीन कल्पना उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आय. सी. ए. आर.-भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेकडून (आय. आय. व्ही. आर.) आली आहे. वांगी आणि टोमॅटो यांच्यातील हा एक क्रॉस आहे. बटाटा आणि टोमॅटो यांचे मिश्रण असलेल्या … Read more