नवीन विहिरीसाठी मिळणार तब्बल 4 लाखांचे अनुदान; तुषार सिंचन आणि बोरवेलसाठीही आर्थिक सहाय्य, पहा काय आहेत निकष? 

Vihir Anudan Yojana

आपला भारत देश हा कृषिपधान देश आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सहाय्य देण्याचा प्रयत्न करत असते. कृषी क्षेत्र आणखी प्रगत व्हावी यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आले आहेत. या योजनांमधून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याकरता आर्थिक सहाय्य … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता महिन्याला मिळणार तीन हजार रुपये; जाणून घ्या काय आहे सरकारची नवी योजना?

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील जवळपास निम्म्याहून अधिक नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. परंतु, असे असले तरी देखील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यवस्थित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच दुसरीकडे शेतकऱ्यांची शारीरिक परिस्थिती कमजोर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे … Read more

महत्वाची बातमी! रेशन कार्डधारकांना मिळणार ‘या’ सात सरकारी योजनांचा लाभ, लगेच जाणून घ्या कोणत्या?

रेशन कार्ड आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. कोणतंही काम करायचं म्हटलं किंवा सरकारी प्रकरण करायचं म्हटलं तर सर्वप्रथम रेशन करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे रेशन कार्ड प्रचंड महत्त्वाचे ठरते. तसेच दुसरीकडे रेशन कार्ड वर सरकारच्या माध्यमातून स्वस्थ अन्नधान्य देण्यात येते. त्यामुळे नागरिकांना रेशन कार्ड चे एकापेक्षा अनेक फायदे मिळतात. आता तुम्ही जर रेशन कार्डधारक … Read more

फक्त लाडकी बहिण योजनाच नाहीतर, महिलांना ‘या’ 4 योजनेंतर्गत मिळणार महिन्याला 1500 रुपये, लगेच करा अर्ज

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना तर महिन्याला 1500 हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना लाभ देण्यात येतो. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची अट देखील घालण्यात आली आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख हजारांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा … Read more

राज्यातील 55 हजार तरुणांना राज्य सरकार देणार रोजगार; तरुणांसाठी नवे ॲप लॉन्च, लगेच पहा किती मिळतोय पगार आणि पात्रता

सध्या बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. तरुण शिक्षण घेऊन देखील बेरोजगारीचा सामना करत आहेत. अनेकदा सुशिक्षित तरुणांना देखील कंपन्यांमध्ये भरतीच्या जागा सुटल्या तरी जाहिरातीची माहिती मिळत नाही. यामुळे अनेकदा तरुणांच्या हातून नोकऱ्या सुटतात. या सर्वांवरच तोडगा काढण्यासाठी आणि राज्यातील बेरोजगारी नष्ट करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. याचमुळे राज्य सरकारने आता तरुणांसाठी एक … Read more

महिलांनो आता फुकटात शिजवा अन्न! केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या लाभ अन् वाचवा पैसे, ‘असा’ करा अर्ज

केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना आणत असते. या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवणे हा सरकारचा योजना बनवण्यामागे उद्देश असतो. तसेच महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून काही वस्तू देण्यात जातात. या वस्तूंमुळे महिलांना जीवनत बराच फायदा होतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू केलेली प्रधानमंत्री उज्वला योजना ही महिलांसाठी प्रचंड फायद्याचे आहे. या योजनेअंतर्गत … Read more

जन धन खाते योजनेला 10 वर्षे पूर्ण;  देशभरात 53 कोटी जनधन खाती

गरिबांना बँकिंगच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली. आज 28 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या देशात 53 कोटींहून अधिक जन धन खाती सुरू आहेत. मार्च 2015 मध्ये प्रति खाते सरासरी शिल्लक 1,065 रुपये होती, जी आता वाढून 4,352 रुपये झाली आहे. चालू व्यावसायिक … Read more

3 रेल्वे प्रकल्प आणि 12 औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी, अजून काय आहेत मंत्रिमंडळाचे निर्णय वाचा

केंद्रिय मंत्रिमंडळ आणि CCEA ची  बुधवार  दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी बैठक झाली.  या बैठकीमध्ये सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. बैठकीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांमध्ये उत्पादनाला चालना देण्यासाठी स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी, देशातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 2 नवीन मार्गांसह  नवीन रेल्वे प्रकल्प, ॲग्री इन्फ्रा फंडाचा विस्तार, ईशान्येसाठी प्रकल्प आणि 234 नवीन … Read more

5% व्याजावर 3 लाख रुपयांचे कर्ज, 15000 रुपयांची मदत; मोदी सरकारच्या या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ

PM Vishwakarma Yojana नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये काही योजना सुरू केल्या होत्या ज्यांच्या कक्षेत गरीब वर्गातील नागरिकांचा समावेश होतो. देशातील कारागिरांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी सुरु करण्यात आलेली अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा.  दिनांक  17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झालेल्या या योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अत्यंत कमी व्याजावर … Read more

तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील पण मोबाईलवर SMS येणार नाहीत; जाणून घ्या कारण

भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण :Telecom Regulatory Authority of India (TRAI) ही शासकीय संस्था  दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून फिशिंग मेसेज आणि फेक कॉल्स रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले जात आहे.  फिशिंग संदेशांद्वारे होणारी फसवणूक रोखणे हा त्याचा उद्देश आहे. TRAI या संस्थेने बनावट कॉल आणि मेसेजवर आपली भूमिका कठोर केली आहे. ट्रायच्या आदेशानुसार, 1 सप्टेंबरपासून … Read more