NPS vs UPS: सरकारची नवीन पेन्शन योजना किती प्रभावी आहे? NPS च्या तुलनेत तुम्हाला किती फायदा होईल ते जाणून घ्या

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना मंजूर केली आहे. त्याचे नाव युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) आहे. ही योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS)  या जुन्या पेन्शन योजनेच्या बदल्यात राबवली जाणार आहे. . तथापि, जे कर्मचारी एनपीएसमध्ये राहू इच्छितात ते यूपीएस निवडू शकत नाहीत. कर्मचाऱ्यांना NPS आणि UPS यापैकी निवडण्याचा पर्याय दिला जाईल, असे सरकारने स्पष्ट … Read more

युनिफाइड पेन्शन योजना मंजूर, 10 वर्षांच्या सेवेसाठी किमान 10,000 रुपयांची हमी, जाणून घ्या संपूर्ण तपशील

केंद्र सरकारने  शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) मंजूर केली आहे. आता जुन्या पेन्शन योजनेच्या जागी युनिफाइड पेन्शन योजना सुरू होणार आहे. यानुसार, किमान 25 वर्षांच्या सेवेनंतर मूळ पेमेंटच्या 50 टक्के रक्कम UPS अंतर्गत दिली जाईल म्हणजेच ही रक्कम पेन्शन म्हणून दिली … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांना सणासुदीचे मिळाले मोठ्ठ गिफ्ट 7th Pay Commission DA Update

महागाई सवलतीचे दर आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता  दरवर्षी दोन वेळा बदलले जातात. शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा वाढवून  मिळणारा महागाई भत्त्याचा लाभ जानेवारी महिन्यात मिळतो तर दुसरा लाभ जुलै महिन्यापासून देण्यात येतो.  त्यामुळे दरवर्षी शासकीय प्रणालीकडून जाहीर होणाऱ्या या अतिरिक्त आर्थिक लाभाची प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला उत्सुकता असते. त्यामुळे यावर्षीचा महागाई भत्ता कधी वाढणार आहे … Read more

शेतकऱ्यांनो कुक्कटपालनातून कमवा लाखो रुपये! राज्य सरकारच्या ‘या’ योजनेतंर्गत मिळवा अनुदान, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे

शेती व्यवसायातून नफा कमवायचा म्हटलं तर प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. तरीही कधी शेतमालाला दर मिळतो तर कधी नाही. ही एक अतोनात कष्ट करून देखील शेतकऱ्यांसमोर जोखीमच असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती सोबत एखादा जोड व्यवसाय म्हणजे जोडधंदा करणे गरजेचे असते. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय परवडायला लागतो. त्यामुळे तुम्हीही जर शेतकरी असाल आणि तुम्हालाही शेतीतून चांगल्या … Read more

Home Loan Closure: गृहकर्ज क्लोज करताना ही कागदपत्रं विसरू नका, नाहीतर अडचणीत याल!!!

Home Loan Closure Documents Checklist प्रत्येक व्यक्कीचे स्वप्न असते की त्याचे स्वतःचं घर असावे. परंतु सध्याच्या महागाईमध्ये एकरकमी पैसे भरुन घर विकत घेणे अशक्यच आहे. म्हणूनच बँकांचे महत्त्व वाढत आहे. बँका या अशा घर विकत घेऊ इच्छिणाऱ्यांना कमी व्याजदरामध्ये गृहकर्ज देतात. ज्या बदल्यात अर्जदाराने दर महिना EMI च्या स्वरुपात बँकेला पैसे परत करायचे असतात. गृहकर्ज … Read more

तरुणांसाठी खुशखबर! आता व्यवसायासाठी मिळवा 10 ते 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; पहा काय आहे योजना? 

सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील तरुण सुशिक्षित असून देखील त्यांना नोकऱ्या मिळण्या कठीण झाला आहे. यामुळेच तरुणांना स्वावलंबी आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. या योजना अंतर्गत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. किमान रोजगार नाही तर स्वतःचा … Read more

गरिबांचे स्वप्न सत्यात उतरणार! केंद्राच्या ‘या’ योजनेअंतर्गत प्रत्येकाला नवे घर मिळणार, पाहा कशी होणार लाभार्थी निवड?

गरिबांना प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट देण्यासाठी सरकार विविध योजना देशांमध्ये राबवत आहे. त्याचबरोबर देशातील गरीब नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टी घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना स्वतःची घरे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. ही एक केंद्र पुरस्कृत योजना … Read more

पीएफ खातेदारांसाठी आनंदाची बातमी; 1 लाख रुपयांची आगाऊ रक्कम आता मिळेल फक्त तीन दिवसांत

प्रत्येक नोकरदार व्यक्तीचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच Employees Provident Fund Organisation मध्ये पीएफ खाते असते. या पीएफ खात्यातून आगाऊ पैसे काढताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.  यासाठीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ॲडव्हान्स पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. संस्थेने कर्मचाऱ्यांना त्यांच्या पिएफमधील पैले लवकर मिळवावे यासाठी ऑटो-मोड सेटलमेंट सुविधा सुरू … Read more

बँकांमध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का? सरकार त्याबाबत गॅरंटी देते का?  जाणून घ्या काय आहेत नियम

नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. आपण आपले पैसे सुरक्षित रहावे यासाठी बँकेत ठेवतो. परंतु बँकच डबघाईला गेली तर आपले पैसे आपल्याला कसे मिळतील? याबाबत तुम्ही विचार केला आहे का? आणि तुम्ही पैसे गुंतवलेली बँक डिफॉल्ट झाली तर त्याबाबत RBI चे नेमके काय नियम आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? चला तर मग … Read more

आधुनिक शेती करणाऱ्यांसाठी कमाईची चांगली संधी, भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सेंद्रिय उत्पादनांची वाढली मागणी

जागतिक आणि भारतीय बाजारपेठेतील सेंद्रिय उत्पादनांच्या वाढत्या मागणीने शेतकऱ्यांसाठी कमाईच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.  सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात भारत अग्रेसर भूमिका बजावत असून सध्या सेंद्रिय उत्पादनांची मागणी देशातच नव्हे तर जगभरात झपाट्याने वाढत आहे. भारतीय शेतकरी घेत आहेत सेंद्रिय उत्पादन भारतामध्ये सध्या 25 लाख शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत, जे जगाच्या 55 टक्के आहे. देशात … Read more