शेतकरी वर्गाचा शेती माल आता पोहचणार साता समुद्रापार, राज्य सरकारची समुद्रमार्गे वाहतुक अनुदान योजना, जाणून घ्या सविस्तर

Agricultural Export Subsidy Scheme

उभ्या जगाचा पोशिंदा आपण शेतकरी वर्गाला म्हणत असतो कारण शेतकरी स्वतः काबाडकष्ट करून पूर्ण जगाचे पोट भरत आहे. हे तुम्हाला माहीतच आहेत परंतु राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे आपल्या देशातील शेतकरी आपल्या रानातील शेतीमाल परदेशात ही विकून चांगला नफा मिळवू लागला आहे. परदेशात शेतीमाल पाठवण्यासाठी राज्य सरकारने ने शेतकरी वर्गासाठी समुद्रमार्गे वाहतुक अनुदान योजना राबवली आहे … Read more

PM Kisan Yojana : या गोष्टी न केल्यास तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

PM Kisan Yojana : या गोष्टी न केल्यास तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण केली नाहीत तर तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहाल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना … Read more

महिलांसाठी उद्योगाच्या नवीन संधी, सरकारने सुरू केली महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना | Pink E-Rickshaw Yojana

महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना

Pink E-Rickshaw Yojana – जर तुम्ही महाराष्ट्रातील  महिला असाल जिच्याकडे रोजगाराचे कोणतेही साधन नाही किंवा स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल  किंवा तुम्हाला तुमचे कुटुंब चालवण्यासाठी काही रोजगारात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर महाराष्टरातील सरकारने महिलांसाठी एक उत्तम योजना आखली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना. महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना 2024 पहिल्यांदा … Read more

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! कृषी स्वावलंबन योजनेच्या अनुदानात दुपटीने वाढ, ‘या’ जाचक अटीही रद्द 

शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच कधी त्यांच्या पिकाला दर मिळत नाही तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचा नायनाट होतो. अशावेळी शेतकऱ्यांना शेतामध्ये काही उन्नती करायची असेल तर ती पैशाअभावी करता येत नाही. हेच कारण पाहता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर या योजनांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना यामध्ये आणखी कसा फायदा … Read more

आता सावकारकी कर्ज करा बंद, राज्य सरकारने शेतकरी वर्गासाठी सुरू केली कृषी तारण कर्ज योजना, जाणून घ्या सविस्तर | Krushi Taran Karj Yojana

आजच्या युगात शेती आणि जमिनीला मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त झाले आहे यातच “सोने पे सुहागा” म्हणजे शेती आणि शेतकरी वर्गासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करताना दिसत आहे. राज्य सरकारने शेतकरी वर्गासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत त्यातून शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होत आहे. सध्या च्या काळात शेतकरी वर्ग सुजलाम सुफलाम होण्यासाठी अनेक … Read more

आता ७०+ वृद्धांवरही मोफत उपचार! PM-JAY योजनेत करण्यात आलेले बदल आणि त्याचे फायदे सविस्तर जाणून घ्या.

आरोग्य ही संपत्ती आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी चांगला आरोग्य विमा आवश्यक आहे. जर तुम्हाला आरोग्य विमा घ्यायचा असेल तर तुम्हाला काही संपत्ती देखील खर्च करावी लागेल. आता जे समृद्ध आहेत त्यांना अवघड नाही, पण कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांचे काय? त्यांच्यासाठी सरकारची आरोग्य विमा योजना आहे, तिचे नाव आयुष्मान भारत योजना (AB-PMJAY) आहे. या योजनेंतर्गत कमी … Read more

अधिक नफा मिळविण्यासाठी चिकूची लागवड कशी करावी? जाणून घ्या पद्धत आणि त्याचे फायदे.

 तुम्हालाही फळांची शेती सुरू करायची असेल, तर चिकूची लागवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या शेतीची चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना खर्चाच्या दुप्पट नफा मिळतो. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी कडधान्य व तेलबिया पिके तसेच भाजीपाला व फळे यांची लागवड करत आहेत. जेणेकरून कमी खर्चात जास्त नफा मिळू शकेल. बाजारात फळांना नेहमीच मागणी असते आणि त्यांचे भावही … Read more

एआय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत आहे, जाणून घ्या तुम्हाला तुमच्या शेतीच्या समस्या कशा सोडवता येतील.

देशात तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रत्येक क्षेत्रात वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत शेती आणि पशुसंवर्धनाशी संबंधित योजना लोकांपर्यंत सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी बनवलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित प्रत्येक माहिती देण्यासाठी पीएम किसान एआय चॅटबॉट पीएम किसान ई-मित्र … Read more

Why is RBI concerned : बँका आणि एनबीएफसी सोन्याच्या कर्जाचे ‘सर्रास वितरण’  करत असल्याची आरबीआयला काळजी का आहे? जाणून घ्या!

Gold loan:  बँका आणि बिगर बँकिंग कंपन्या सोन्याच्या कर्जाचे वितरण वेगाने करीत असून रिझव्र्ह बँकेला त्यांच्या ‘उदारते’ची चिंता आहे. यामागे नक्कीच आरबीआयची चिंता रास्त आहे. कारण अशा पद्धतीने लोन देऊन आर्थिक फुगवटा निर्माण झाल्यास बँकांना आणि वित्तिय संस्थाना  त्याचे मोठे नुकसान होऊ शकते. RBI चिंतेत का आहे? बँका आणि बिगर बँकिंग कंपन्या सोन्याच्या कर्जाचे सर्रास … Read more

Banana Farming: शेतकरी बांधवांनो गहू आणि मक्याची शेती पेक्षा केळीची शेती करा; कमी वेळात भरपूर उत्पन्न कमवा.

Banana Farming गहू, मका ही शेती सोडून शेतकरी आता नगदी पिकांकडे वळला आहे. ज्यामध्ये केळी लागवडीमुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदा होत आहे. केळी हे असे नगदी पीक आहे की ते जगाच्या प्रत्येक भागात घेतले जाऊ शकते आणि वर्षभर चांगले उत्पन्न मिळते. प्रत्येक हंगामात बाजारपेठेतही त्याची मागणी कायम असते, त्यामुळे केळीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. केळीच्या … Read more