राज्यातील 34 तालुक्यांमध्ये ‘ई-पीक पाहणी’ नाहीतर होणार ‘डिजिटल क्रॉप सर्वेक्षण’; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?
शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण आणि पिकासाठी धोक्याची असणारी समस्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती. जर पिकावर नैसर्गिक आपत्ती ओढावली, तर कोणीच काहीच करू शकत नाही. शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन पिकाची लागवड करतो आणि नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे पिक पाण्यात जाते. याच कारणामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना … Read more