खरीप हंगामातील उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार पिक विम्याची रक्कम? ‘असा’ असेल फॉर्म्युला
शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शेतात पिकाची पेरणी केल्यापासून ते पिक निघेपर्यंत सर्वच शेतकऱ्याच्या हातात येईल असे नसते. कारण अनेकदा नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाला आलेला घास हिरावून घेतला जातो. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पिकासाठी विमा कवच दिले जात आहे. म्हणजेच शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना चालवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत … Read more