खरीप हंगामातील उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार पिक विम्याची रक्कम? ‘असा’ असेल फॉर्म्युला

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शेतात पिकाची पेरणी केल्यापासून ते पिक निघेपर्यंत सर्वच शेतकऱ्याच्या हातात येईल असे नसते. कारण अनेकदा नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाला आलेला घास हिरावून घेतला जातो. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पिकासाठी विमा कवच दिले जात आहे. म्हणजेच शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना चालवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत … Read more

जमीनीचा मालकी हक्कामध्ये कधी आणि कसा बदल होतो? मालकी बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया वाचा

कुठलीही मालमत्ता म्हटलं की, त्याची मालकी हक्क कोणाकडे आहे हे पहिल्यांदा विचारले जाते. कारण मालमत्ता कोणी माझी म्हणण्याने आपली होत नसते. कारण या जगात फक्त कागदच बोलतो. त्यामुळे मालमत्तेसाठी मालकी हक्क गाजविणारे दस्तऐवज तुमच्याकडे असले पाहिजेत. त्याचप्रमाणे मालकी हक्क गाजविणारे दस्तऐवज यांच्यामध्ये बदल घडतात. नवीन नियमांमुळे अनेकदा लोकांना आपला मालकी हक्क सोडावा देखील लागतो. त्यामुळे … Read more

आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर कसा बदलावा? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स | Aadhar Card Mobile Number Change

aadhar mobile link

सध्याच्या युगात सर्वकाही डिजिटल झाले आहे. त्यामुळे सर्व कामे जलद गतीने होत आहेत. त्याचप्रमाणे आता कागदपत्रे देखील ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारण्यात येतात. त्यामुळे ती देखील आपल्या मोबाईलमध्ये ठेवावी लागतात. तसेच सध्या आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं कागदपत्र बनलं आहे. याशिवाय तुमचं कोणतंही काम अडू शकते. तसेच आता सर्वकाही ऑनलाईन असल्याने तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक … Read more

पशुसंवर्धन विभागाच्या योजना सुरू! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, गायी-म्हशींचे होणार वाटप 

pashusavardhan yojana

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी मोठी प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय करतात. कारण शेतीसोबत पशुपालन करणे फायद्याचे ठरते. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत विविध योजना राबवण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. परंतु शेतकऱ्यांनी देखील पशुसंवर्धन विभागाकडून दिलेल्या आदेशानुसार तत्काळ योजनांसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. नुकताच आता पशुसंवर्धन विभागाकडून योजनांच्या लाभासाठी … Read more

लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत, आता मिळणार 30-40 हजार रुपये

राज्य सरकार सतत महिलांच्या हितासाठी नवनवीन योजना सुरू करत आहे. जेणेकरून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता होईल. म्हणजेच या योजनांच्या माध्यमातून महिला आयुष्यात काहीतरी करून दाखवतील. अलीकडेच राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये दिले जातात. हे पैसे महिलांना त्यांच्या आधार संलग्न बँक … Read more

सातबारा उताऱ्यासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय! गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2’ राबवणार 

Jivant Satbara Mohim

जमीनीचा मालकी हक्क गाजविणारे दस्तऐवज म्हणजे सातबारा. कारण सातबाऱ्यावरील नोंदणीमुळे जमीन किती आहे कुठे आहे आणि कोणाच्या मालकीची आहे हे सिद्ध होते. त्यामुळे सातबारा उताऱ्याबाबत सरकार नेहमीच सतर्क असते. कारण बऱ्याचवेळा बनावट कागदपत्रांना बळी पडून शेतकरी हातची जमीन गमावून बसतात. अशाच गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने सातबारा उताऱ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. चला तर काय … Read more

शेतकऱ्यांनो आता दस्त नोंदणी झाली सोपी! कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून करता येणार जमिनीची नोंदणी  

शेतकऱ्यांना नेहमीच कागदपत्रांबाबत अडचणी येत असतात. त्यामुळे याच अडचणी दूर करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवते. तसेच शेतीची दस्तऐवज नोंदवायची म्हटलं की, ज्या त्याच जिल्ह्यात नोंदवावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी येत असत. आता सरकारकडून कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही जिल्ह्यातील तालुक्याच्या शेतीच्या दस्तऐवजाची नोंदणी करता येणार आहे. याबाबतचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. हा निर्णय नेमका काय … Read more

कृषी यांत्रिकीकरणासाठी 200 कोटींची तरतूद! ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं अनुदान, असा करा अर्ज आणि मिळवा अनुदान

tractor subsidy

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध नवनवीन योजना राबवल्या जातात. ज्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक हातभार लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून देखील सरकारच्या या योजनांना चांगला प्रतिसाद दिला जातो. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर अनुदान योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. चला तर मग या योजनेबाबत … Read more

वृद्ध नागरिकांना महिन्याला मिळणार 1 हजार 500 रुपये, लगेच जाणन घ्या सरकारची काय आहे योजना? | Shravan Bal Yojana

Shravan Bal Yojana

Shravan Bal Yojana – देशातील नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा नागरिकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात खूप फायदा होतो. त्यामुळे नागरिकांना सरकारच्या प्रत्येक योजनांची माहिती मिळणे देखील आवश्यक असते. ज्याचं कारण म्हणजे या योजनांच्या मार्फत नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक अशी योजना राबवली जात … Read more

सरकारी योजनेच्या लाभासाठी ‘शेतकरी ओळखपत्र क्रमांक’ बंधनकारक! 15 जुलैपासून नैसर्गिक आपत्ती अनुदानासाठी आवश्यक

सध्याच्या डिजिटल युगामुळे सर्वकाही डिजिटल होत चालले आहे. शिक्षण असो वा जॉब किंवा शेती या सर्वच क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती घडत आहे. आता सरकारने शेतकऱ्यांना देखील  फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे  शेतकरी ओळखपत्र क्रमांक असेल त्यांनाच शासनाच्या योजनांचा फायदा मिळणार आहे. आता या शेतकरी ओळखपत्र क्रमांकबद्दल सरकारने नियम लागू केला आहे. चला तर … Read more