महाराष्ट्र सरकाराची मुख्यमंत्री वयोश्री योजना; ज्येष्ठांना आर्थिक मदत देणारी योजना | Mukhyamantri Vayoshree Yojana

Mukhyamantri Vayohshree Yojana

म्हातारपणी वृद्धांना अनेकदा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते, कारण वयाच्या ६५ व्या वर्षी काम करणे खूप अवघड असते आणि त्या वेळी अनेक आजारांचाही त्यांना सामना करावा लागत असतो.  या सगळ्यात अनेकदा घरची परिस्थिती अशी होते की त्यांना घरचा खर्च देखील भागवता येत नाही.  या सर्व समस्या समजून घेऊन महाराष्ट्र सरकारने सर्व ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सौर कृषी पंप योजनेबाबत महावितरणाच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी | Saur Krushi Pump Yojana

Saur Krushi Pump Yojana

Saur Krushi Pump Yojana | शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारकडून ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ राबवली जात आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सोलरवर चालणारे कृषी पंप (Saur Krushi Pump Yojana) अनुदान स्वरुपात देत आहे. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते. या सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांची वीज बिलापासून देखील सुटका होणार आहे. चला तर … Read more

ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! एफआरपीमध्ये इतक्या रुपयांची वाढ, जाणून घ्या किती मिळणार एफआरपी? | Sugarcane FRP

Sugarcane FRP

Sugarcane FRP – आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती करतात. कारण ऊस हे एकमेव असे पीक आहे ज्याला अधिक देखभालीची गरज भासत नाही. तसेच  ऊसाला दरही चांगला मिळतो. अशातच आता केंद्र सरकारने ऊस शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण केंद्र सरकारने आता ऊसाच्या क्विंटलमागे एफआरपीमध्ये (Sugarcane FRP) वाढ केली आहे. ज्याचा फायदा … Read more

कुक्कटपालनासाठी कोंबडीची नवी प्रजात विकसित; गिरीराज कोंबडीपेक्षाही जास्त देते अंडी | Swarndhara Kombdi

swarnadhara hen

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे येथील नागरिक प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. परंतु केवळ शेती व्यवसाय करण्यापेक्षा त्याला जोडधंदा केला तर जास्त फायद्याचे ठरते. तर शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry Business) हा फायदेशीर ठरतो. आज आम्ही तुम्हाला याच कुक्कुटपालच्या व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. तसेच आता कुक्कुटपालनात कोणत्या कोंबडीची अधिक मागणी आहे, याची देखील माहिती … Read more

आता घरबसल्या चुटकीसरशी काढा फार्मर आयडी, फक्ता हे करा

Farmer ID Card

सध्याचे जग हे डिजिटल होत चालले आहे. कारण डिजिटल जगतामुळे फसवणुकीला आळा बसला आहे आणि कामे देखील जलद गतीने होत आहेत. सरकार आता शेती क्षेत्रात देखील डिजिटल क्रांती घडवत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता सरकारने शेतकऱ्यांसाठी ऍग्रीस्टॅक योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांची व जमिनीची माहिती मिळणे सोपे होत आहे. … Read more

शेतकऱ्यांनो भोगवटादार वर्ग- 2 जमिनीचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करायचं आहे? लगेच जाणून घ्या सोपी अर्ज प्रक्रिया

Bhogvatadar Varg

शेतजमीन जरी शेतकऱ्याच्या नावावर असली तरी देखील सरकारने काही शेती कायदे बनवले आहेत. या शेती कायद्याचे शेतकऱ्यांना पालन करावे लागते. त्याचप्रमाणे सरकारनं शेती जमिनींच्या मालकी हक्काबाबत देखील नियमावली आखून दिलेल्या आहेत. यानुसार जमीन भोगवट्याचे 2 प्रकार पडतात. चला तर मग जमिनीचे हे दोन प्रकार कोणते आहेत आणि याचे एकमेकांत रूपांतर करण्याची प्रक्रिया काय आहे हे … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात पीकविमा योजना बदलणार, वाचा महत्वपूर्ण शासन निर्णय

Pik Vima Yojana Update

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज 29 एप्रिल 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध विभागातील शासन निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित होते. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग शेतकऱ्यांसाठी काय शासन निर्णय घेतला आहे ते जाणून घेऊयात. … Read more

मागेल त्याला पी व्ही सी पाईप, वाचा पी व्ही सी पाईप कृषी अनुदान योजना सविस्तर

PVC Pipe Anudan Yojana

शेती साठी आवश्यक 2 गोष्टी आहेत एक म्हणजे खत- माती आणि दुसरे म्हणजे पाणी. शेती चा सर्वांगिक विकास हा केवळ सिंचन पद्धती मुळे झाला आहे. आजकाल शेतकरी वर्ग वेगवेगळ्या प्रकारच्या सिंचनाचा उपयोग करतात त्यामध्ये तुषार सिंचन, ठिबक सिंचन परंतु कोणतेही सिंचन करायचे असल्यास त्या साठी आवश्यक असते म्हणजे पी व्ही सी पाईप. वाढती महागाई आणि … Read more

शेतकरी बांधवांच्या पिकांच्या सौरक्षणासाठी राज्य सरकारची तार कुंपण योजना, जाणून घ्या सविस्तर | Tar Kumpan Yojana

शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे असे आपण म्हणतो शेतकरी बांधवांना शेतीतून उत्पन्न मिळवण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागते असंख्य कष्ट करून शेतकरी आपले शेत बहारात असतो त्यासाठी पिकाचे रक्षण करणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. चोरांपासून आणि वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करणे खूप गरजेचे आहे नाहीतर ऐक सुगीच्या काळात नुकसान होण्याची फार मोठी भीती असते त्या साठी … Read more

राज्यातील गायरन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत शासनाचा मोठा निर्णय, लगेच पाहा जीआर | Gayran Jamin

Gayran Jamin

सरकार वेळोवेळी शेत जमिनीबाबत महत्वाचे निर्णय घेत असते. अशातच आता राज्यातील गायरन जमिनीबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील गायरन जमिनी या अतिक्रमण मुक्त व्हाव्यात यासाठी कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर शासनाकडून देखील सुप्रीम कोर्टात एक शपथपत्र दाखल करण्यात आले होते. आता याचबाबत गायरन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. चला … Read more