लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत, आता मिळणार 30-40 हजार रुपये

राज्य सरकार सतत महिलांच्या हितासाठी नवनवीन योजना सुरू करत आहे. जेणेकरून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता होईल. म्हणजेच या योजनांच्या माध्यमातून महिला आयुष्यात काहीतरी करून दाखवतील. अलीकडेच राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये दिले जातात. हे पैसे महिलांना त्यांच्या आधार संलग्न बँक … Read more

सातबारा उताऱ्यासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय! गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2’ राबवणार 

Jivant Satbara Mohim

जमीनीचा मालकी हक्क गाजविणारे दस्तऐवज म्हणजे सातबारा. कारण सातबाऱ्यावरील नोंदणीमुळे जमीन किती आहे कुठे आहे आणि कोणाच्या मालकीची आहे हे सिद्ध होते. त्यामुळे सातबारा उताऱ्याबाबत सरकार नेहमीच सतर्क असते. कारण बऱ्याचवेळा बनावट कागदपत्रांना बळी पडून शेतकरी हातची जमीन गमावून बसतात. अशाच गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने सातबारा उताऱ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. चला तर काय … Read more

शेतकऱ्यांनो आता दस्त नोंदणी झाली सोपी! कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून करता येणार जमिनीची नोंदणी  

शेतकऱ्यांना नेहमीच कागदपत्रांबाबत अडचणी येत असतात. त्यामुळे याच अडचणी दूर करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवते. तसेच शेतीची दस्तऐवज नोंदवायची म्हटलं की, ज्या त्याच जिल्ह्यात नोंदवावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी येत असत. आता सरकारकडून कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही जिल्ह्यातील तालुक्याच्या शेतीच्या दस्तऐवजाची नोंदणी करता येणार आहे. याबाबतचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. हा निर्णय नेमका काय … Read more

कृषी यांत्रिकीकरणासाठी 200 कोटींची तरतूद! ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं अनुदान, असा करा अर्ज आणि मिळवा अनुदान

tractor subsidy

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध नवनवीन योजना राबवल्या जातात. ज्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक हातभार लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून देखील सरकारच्या या योजनांना चांगला प्रतिसाद दिला जातो. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर अनुदान योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. चला तर मग या योजनेबाबत … Read more

वृद्ध नागरिकांना महिन्याला मिळणार 1 हजार 500 रुपये, लगेच जाणून घ्या सरकारची काय आहे योजना? | Shravan Bal Yojana

Shravan Bal Yojana

Shravan Bal Yojana – देशातील नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा नागरिकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात खूप फायदा होतो. त्यामुळे नागरिकांना सरकारच्या प्रत्येक योजनांची माहिती मिळणे देखील आवश्यक असते. ज्याचं कारण म्हणजे या योजनांच्या मार्फत नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक अशी योजना राबवली जात … Read more

सरकारी योजनेच्या लाभासाठी ‘शेतकरी ओळखपत्र क्रमांक’ बंधनकारक! 15 जुलैपासून नैसर्गिक आपत्ती अनुदानासाठी आवश्यक

सध्याच्या डिजिटल युगामुळे सर्वकाही डिजिटल होत चालले आहे. शिक्षण असो वा जॉब किंवा शेती या सर्वच क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती घडत आहे. आता सरकारने शेतकऱ्यांना देखील  फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे  शेतकरी ओळखपत्र क्रमांक असेल त्यांनाच शासनाच्या योजनांचा फायदा मिळणार आहे. आता या शेतकरी ओळखपत्र क्रमांकबद्दल सरकारने नियम लागू केला आहे. चला तर … Read more

महाराष्ट्र सरकाराची मुख्यमंत्री वयोश्री योजना; ज्येष्ठांना आर्थिक मदत देणारी योजना | Mukhyamantri Vayoshree Yojana

Mukhyamantri Vayohshree Yojana

म्हातारपणी वृद्धांना अनेकदा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते, कारण वयाच्या ६५ व्या वर्षी काम करणे खूप अवघड असते आणि त्या वेळी अनेक आजारांचाही त्यांना सामना करावा लागत असतो.  या सगळ्यात अनेकदा घरची परिस्थिती अशी होते की त्यांना घरचा खर्च देखील भागवता येत नाही.  या सर्व समस्या समजून घेऊन महाराष्ट्र सरकारने सर्व ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सौर कृषी पंप योजनेबाबत महावितरणाच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी | Saur Krushi Pump Yojana

Saur Krushi Pump Yojana

Saur Krushi Pump Yojana | शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारकडून ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ राबवली जात आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सोलरवर चालणारे कृषी पंप (Saur Krushi Pump Yojana) अनुदान स्वरुपात देत आहे. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते. या सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांची वीज बिलापासून देखील सुटका होणार आहे. चला तर … Read more

ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! एफआरपीमध्ये इतक्या रुपयांची वाढ, जाणून घ्या किती मिळणार एफआरपी? | Sugarcane FRP

Sugarcane FRP

Sugarcane FRP – आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती करतात. कारण ऊस हे एकमेव असे पीक आहे ज्याला अधिक देखभालीची गरज भासत नाही. तसेच  ऊसाला दरही चांगला मिळतो. अशातच आता केंद्र सरकारने ऊस शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण केंद्र सरकारने आता ऊसाच्या क्विंटलमागे एफआरपीमध्ये (Sugarcane FRP) वाढ केली आहे. ज्याचा फायदा … Read more

आता घरबसल्या चुटकीसरशी काढा फार्मर आयडी, फक्ता हे करा

Farmer ID Card

सध्याचे जग हे डिजिटल होत चालले आहे. कारण डिजिटल जगतामुळे फसवणुकीला आळा बसला आहे आणि कामे देखील जलद गतीने होत आहेत. सरकार आता शेती क्षेत्रात देखील डिजिटल क्रांती घडवत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता सरकारने शेतकऱ्यांसाठी ऍग्रीस्टॅक योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांची व जमिनीची माहिती मिळणे सोपे होत आहे. … Read more