राज्य सरकारचा मोठा निर्णय! 903 योजना प्रशासकीय मान्यतेनुसार रद्द, नव्या कार्यक्षम  योजना होणार सुरू

903 yojana cancel maahrashtra

राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी नागरिक व शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले जातात. शेतकऱ्यांसाठी सतत गरज पडल्यास मंत्रिमंडळाची बैठक बोलावून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते आणि महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात. आता अशाच प्रकारे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या 903 योजनांबाबत निर्णय घेतला आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय राज्यात … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: मे महिन्याचा हप्ता रखडल्याने संभ्रम, पण लाभ कायमच राहणार – सरकारची स्पष्ट भूमिका

Ladaki Bahin Yojana Update – मुख्यमंत्री “माझी लाडकी बहिण” ही योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. महिलांना दरमहा ठराविक आर्थिक सहाय्य देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. मात्र, मे महिन्याचा हप्ता अजूनही अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे संभ्रमाची स्थिती असून अनेक लाभार्थी महिलांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. … Read more

शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळणार बियाणे; पाहा कोणत्या बियाण्यांच्या समावेश अन् कुठे करावा अर्ज?

शेतकऱ्यांना कुठलाही हंगाम यायचं म्हटलं की, पेरणी किंवा पिकाची लागवड करणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांना अगोदरच तयारी करून ठेवावी लागते. कारण ऐन हंगामाच्या तोंडावर तयारी करायला गेल्यास शेतकऱ्यांची धावपळ होते आणि पीकही उशिरा येते. शेतकऱ्यांना पिक लागवडीसाठी शेतात खूप पैसे खर्च करावा लागतो. तेव्हा कुठे त्यांच्या हाताला पिक येते. तर दुसरीकडे सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन … Read more

मोबाईलवरून पाहा तुमच्या नावावर किती शेतजमीन आहे! | Shet Jamin Information

आज आपण डिजिटल युगात आहोत. बँकेचे व्यवहार असोत, बिल भरणे असो किंवा आधारकार्ड संबंधीत गोष्टी अपडेट करणं असो सगळं काही मोबाईलवर आणि ऑनलाइन करता येते.  याच डिजिटल क्रांतीचा फायदा आता आपले शेतकरी बंधू देखील मिळवू शकणार आहेत. जमीनधारक मालकांना आणि शेतकऱ्यांना सातबारा उतारा आणि शेतजमिनीची माहिती घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावं लागत असे, पण आता ती … Read more

शेतकरी मित्रांनो! e-NAM म्हणजे काय? जाणून घ्या! National Agriculture Market

National Agriculture Market शेती क्षेत्रात पारंपरिक बाजारपेठांसंदर्भातील समस्या,  दलालांचा हस्तक्षेप आणि शेतीमालाच्या भावातील चढ उतार या गोष्टी शेतकऱ्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरल्या आहेत. यावर उपाय म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय कृषी बाजार (National Agriculture Market) –  e-NAM  ची स्थापना केली. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उचललेलं क्रांतिकारी पाऊल आह. या डिजिटल व्यापार पोर्टल च्या … Read more

शेतकऱ्यांना 10 टक्के मिळणार वाढीव पीक कर्ज. जाणून घ्या

crop loan date

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रचंड पैसा उपलब्ध करावा लागतो. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना शेतीतील त्या पिकातून नफा मिळतो. पण अनेकदा शेतीतील ते पिक चांगले येत नाही, तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. आता शेतीमध्ये पैसा घालवायचा म्हटलं की, शेतकऱ्यांना त्या पिकासाठी पिक कर्ज काढावे लागते. आता याच … Read more

खरीप हंगामातील उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार पिक विम्याची रक्कम? ‘असा’ असेल फॉर्म्युला

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शेतात पिकाची पेरणी केल्यापासून ते पिक निघेपर्यंत सर्वच शेतकऱ्याच्या हातात येईल असे नसते. कारण अनेकदा नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाला आलेला घास हिरावून घेतला जातो. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पिकासाठी विमा कवच दिले जात आहे. म्हणजेच शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना चालवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत … Read more

जमीनीचा मालकी हक्कामध्ये कधी आणि कसा बदल होतो? मालकी बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया वाचा

कुठलीही मालमत्ता म्हटलं की, त्याची मालकी हक्क कोणाकडे आहे हे पहिल्यांदा विचारले जाते. कारण मालमत्ता कोणी माझी म्हणण्याने आपली होत नसते. कारण या जगात फक्त कागदच बोलतो. त्यामुळे मालमत्तेसाठी मालकी हक्क गाजविणारे दस्तऐवज तुमच्याकडे असले पाहिजेत. त्याचप्रमाणे मालकी हक्क गाजविणारे दस्तऐवज यांच्यामध्ये बदल घडतात. नवीन नियमांमुळे अनेकदा लोकांना आपला मालकी हक्क सोडावा देखील लागतो. त्यामुळे … Read more

आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर कसा बदलावा? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स | Aadhar Card Mobile Number Change

aadhar mobile link

सध्याच्या युगात सर्वकाही डिजिटल झाले आहे. त्यामुळे सर्व कामे जलद गतीने होत आहेत. त्याचप्रमाणे आता कागदपत्रे देखील ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारण्यात येतात. त्यामुळे ती देखील आपल्या मोबाईलमध्ये ठेवावी लागतात. तसेच सध्या आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं कागदपत्र बनलं आहे. याशिवाय तुमचं कोणतंही काम अडू शकते. तसेच आता सर्वकाही ऑनलाईन असल्याने तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक … Read more

पशुसंवर्धन विभागाच्या योजना सुरू! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, गायी-म्हशींचे होणार वाटप 

pashusavardhan yojana

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी मोठी प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय करतात. कारण शेतीसोबत पशुपालन करणे फायद्याचे ठरते. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत विविध योजना राबवण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. परंतु शेतकऱ्यांनी देखील पशुसंवर्धन विभागाकडून दिलेल्या आदेशानुसार तत्काळ योजनांसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. नुकताच आता पशुसंवर्धन विभागाकडून योजनांच्या लाभासाठी … Read more