अरे देवा..! ‘या’ शेतकऱ्यांचे नाव काळया यादीत होणार समाविष्ट आणि पुढचे पाच वर्षे कोणत्याही योजनेचा मिळणार नाही लाभ
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. शेतकरी बांधवांसाठी राबवण्यात येणारी पंतप्रधान पिक विमा योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. कारण शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सरकारने यामध्ये काही बदल केले आहेत. यानुसार शेतकऱ्यांना नव्या नियमानुसार या योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे. तसेच यामध्ये काही … Read more